Total Pageviews

Sunday, July 27, 2014

राखीचा धागा

राखीचा धागा हा नुसताचसुताचा दोरा नसून ते एक शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षणकरणारे, सतत संयमी ठेवणारे पवित्र बंधन आहे. ह्या एवढयाशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्यांना भावनांचा ओलावामिळतो वं मन प्रफु ल्लीत होते.एकमेकांना जोडणारा असा हा सणइतरकोणत्याही धर्मात संस्कृ तीत नाहे. सामाजिकऐक्याची भावना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचेसण खूप महत्वाचे ठरतात. रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नातीजोडण्यास ह्या सणामुळे समाजास वाव मिळतो. ज्या समाजात अशा प्रकारचीएकरूपता, ऐक्य असते असा समाज सामर्थ्यशाली बनतो हाच या राखी पौर्णिमेचा संदेश आहे....!!!

No comments: