चपाती खराब निघाली म्हणून
नेतेमंडळी केटरिंग च्या तोंडात
रोटी घालतात ,
मग आमचे डांबरी रस्ते खराब
होतात लगेच;
मग काय
आता कोणाच्या तोंडात जनतेने डांबर घालायचे....?
नेतेमंडळी केटरिंग च्या तोंडात
रोटी घालतात ,
मग आमचे डांबरी रस्ते खराब
होतात लगेच;
मग काय
आता कोणाच्या तोंडात जनतेने डांबर घालायचे....?
No comments:
Post a Comment