कोणत्याही सोम्यागोम्याला
पक्षात घ्या..पण निदान त्यांच्या या बदललेल्या निष्ठा कितपत सच्च्या आहेत
ते किमान जाणुन घ्यायची तोशीस तरी घ्या..
छोटीशीच परीक्षा घ्या नुकत्याच पावन झालेल्या या सर्वांची..यापैकी कोणाला म्हणजे अगदी कोणालाही पुढील किमान पाच वर्षे ग्रामपंचायतीचे पण तिकीट देऊ नका..
त्यांना कार्यकर्ता म्हणून काम करू द्या..
आणि मग समजा जर ते चुकुनमाकुन टिकले तर खुशाल तिकीट द्या..मग ते भले लोकसभेचे असले तरी चालेल..
बाकी काही नाही पण एवढं तरी कराच...
जमेल का तुम्हाला ??
छोटीशीच परीक्षा घ्या नुकत्याच पावन झालेल्या या सर्वांची..यापैकी कोणाला म्हणजे अगदी कोणालाही पुढील किमान पाच वर्षे ग्रामपंचायतीचे पण तिकीट देऊ नका..
त्यांना कार्यकर्ता म्हणून काम करू द्या..
आणि मग समजा जर ते चुकुनमाकुन टिकले तर खुशाल तिकीट द्या..मग ते भले लोकसभेचे असले तरी चालेल..
बाकी काही नाही पण एवढं तरी कराच...
जमेल का तुम्हाला ??
No comments:
Post a Comment